प्रभाग क्रमांक ५ मध्ये समाजकार्यातून विश्वास; अमित आगलावे व शोभा गायकर यांचा विजय निश्चित

कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाचमध्ये अमित चंद्रकांत आगलावे व शोभा अशोक गायकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण समाजकार्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य, सेवा आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमुळे दोघांनाही प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या विजयाची शक्यता शंभर टक्के असल्याची चर्चा प्रभागात रंगली आहे. प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या…

Read More

जनसेवा व विकासाच्या जोरावर प्रभाग क्रमांक चारमध्ये रंजना रमेश गवळी व हनुमंत पांडुरंग नरोडे यांचा विजय निश्चित

कोपरगाव :प्रभाग क्रमांक चारमध्ये रंजना रमेश गवळी व हनुमंत पांडुरंग नरोडे यांनी गेल्या काळात केलेल्या सातत्यपूर्ण जनसेवेच्या कामांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सामान्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी कायम उपलब्ध राहणारे हे दोन्ही उमेदवार आज प्रभागातील लोकांचा विश्वास संपादन करताना दिसत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, विद्युत सुविधा यांसह दैनंदिन नागरी प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी…

Read More

प्रभाग 3 मधी लोकांच्या विश्वासाचे उमेदवार ठरतात निर्मला सोमनाथ आढाव व जनार्दन सुधाकर कदम

कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिकांमध्ये निर्मला सोमनाथ आढाव व जनार्दन सुधाकर कदम यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या अडीअडचणीत प्रत्यक्ष उभे राहत, त्यांनी वेळोवेळी लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, वीज, स्वच्छता तसेच दैनंदिन नागरी समस्यांसाठी नागरिकांनी केलेल्या तक्रारी तात्काळ संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून त्यावर मार्ग काढण्यात आढाव…

Read More

प्रभाग क्रमांक २ मध्ये विकासाचा विश्वास; राहुल शिरसाठ व स्मिता साबळेंना नागरिकांची वाढती पसंती

कोपरगाव | प्रतिनिधीप्रभाग क्रमांक दोनमध्ये राहुल चंद्रहंस शिरसाठ आणि स्मिता शैलेश साबळे यांच्या सातत्यपूर्ण व थेट जनसंपर्कामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. घराघरात जाऊन समस्या समजून घेणे, त्यावर तत्काळ पाठपुरावा करणे आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेली आपुलकीची नाळ यामुळे दोघांनाही प्रभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच आमदार आशुतोष दादा काळे यांच्या माध्यमातून प्रभागात राबविण्यात आलेल्या…

Read More

आमदार आशुतोष दादा काळेंच्या विकासकामांचा प्रभाव; प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवारांना जनतेचा वाढता पाठिंबा

कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मध्ये उमेदवारांना मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हा थेट आमदार आशुतोष दादा काळे यांनी केलेल्या विकासकामांचा परिणाम असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मागील काही वर्षांत आमदार काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मूलभूत सुविधांवर दिलेला भर आज नगरसेवक उमेदवारांसाठी विश्वासाचा आधार ठरत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, वीज व नागरी सोयी-सुविधांबाबत आमदार…

Read More
a-worker-died-at-the-cng-plant kopargaon

विवेक कोल्हेंच हे काय चाललंय? CNG प्रकल्पात कामगाराचा मृत्यू, पत्रकारांना दमदाटी?

a worker died-at the cng plant kopargaon कोपरगाव (विशेष प्रतिनिधी): कोपरगावच्या राजकीय पटलावर गेल्या चार दशकांपासून वर्चस्व गाजवणाऱ्या कोल्हे गटासाठी सध्याचा काळ अत्यंत कठीण ठरत आहे. एकीकडे सत्तेची गणिते बिघडत असतानाच दुसरीकडे एकापाठोपाठ एक अशा काही घटना घडत आहेत, ज्याची चर्चा आता संपूर्ण तालुक्यात ‘कोल्हे गटाला लागलेली साडेसाती’ या नावाने होत आहे. ४० वर्षांच्या सत्तेत…

Read More

‘नाशिकचं पार्सल आम्हाला नको’; कोपरगावात पराग संधानांच्या उमेदवारीला स्थानिकांचा तीव्र विरोध?

कोपरगाव: कोपरगाव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. कोल्हे कुटुंबाचे मावस भाऊ पराग संधान यांची नगराध्यक्षपदासाठी लागलेली वर्णी आता चर्चेचा नव्हे, तर वादाचा विषय ठरत आहे. नाशिकमधून आयात केलेल्या उमेदवाराला कोपरगावकरांनी स्वीकारण्यास नकार दिल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून, ‘नाशिकचं पार्सल आम्हाला नको’ ही टॅगलाईन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे….

Read More
Bawankule's 'fake' announcements rained down in Kopargaon.

बावनकुळेंच्या ‘फेक’ घोषणांचा कोपरगावात पाऊस; ऊर्जामंत्री असताना जुन्या ‘भूमिगत वीज’ आश्वासनाचे काय झाले? कालच्या सभेत पुन्हा नव्या भूलथापा!

कोपरगाव: कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल पार पडलेली चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा म्हणजे केवळ आश्वासनांची जुनीच पोतडी पुन्हा एकदा रिकामी करण्याचा प्रकार ठरला आहे. या सभेत बावनकुळेंनी ‘तुकडेबंदी’ आणि ‘रजिस्ट्री’च्या नव्या घोषणा केल्या खऱ्या, मात्र कोपरगावकर विचारत आहेत की, काही वर्षांपूर्वी दिलेली ‘भूमिगत वीज’ (Underground Electricity) प्रकल्पाची घोषणा कुठे गेली? कालच्या सभेत या जुन्या अपयशावर…

Read More
Kopargaon water problem

Kopargaon water problem : ४० वर्षांचा ‘दुष्काळ’ आशुतोष काळेंनी संपवला; आता श्रेयवादासाठी विवेक कोल्हेंचे ‘पाणी चोर’ म्हणण्याचे खालच्या पातळीवरचे राजकारण!

Kopargaon water problem कोपरगाव: कोपरगाव शहराचा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आशुतोष काळे यांनी मार्गी लावला असताना, भाजप नेते विवेक कोल्हे मात्र या कामाचे श्रेय घेण्याऐवजी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असल्याचे चित्र समोर आले आहे. सत्तेत असताना ४० वर्षे ज्यांना शहराला पाणी देता आले नाही, तेच आता ज्यांनी पाणी आणले त्यांना…

Read More
Kolhe's 'show of cleanliness' in Kopargaon

कोपरगावात कोल्हेंचा ‘स्वच्छतेचा दिखावा’; ४० वर्षे सत्तेची ऊब भोगली, आता निवडणुकीच्या तोंडावर ‘समाजकार्याचा’ उमाळा?

कोपरगाव: कोपरगावच्या राजकारणात सध्या ‘दिखाऊ’ समाजकार्याचा सुळसुळाट झाला आहे. गेल्या ४० वर्षांपासून कोपरगावच्या सत्तेची सर्व सूत्रे हातात असूनही ज्यांना कधी शहराच्या घाणीची आणि प्रदूषणाची अडचण वाटली नाही, अशा कोल्हे परिवाराला आता निवडणुकीच्या तोंडावर अचानक स्वच्छतेचे स्वप्न पडू लागले आहे. विवेक कोल्हे आणि पराग संधान यांनी गोदावरी नदीकाठी केलेला स्वच्छतेचा बनाव म्हणजे जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा…

Read More
error: Content is protected !!